जगातील सर्वात रहस्यमयी जंगलांच नाव घेतल की त्यामध्ये सर्वात आधी नाव येत अमेझॉन जंगलाचं हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे .हे जंगल पश्चिम ब्राझील पासून कोलंबिया पेरू दक्षिण चा काही देशपर्यंतर पोहचलेले आहे हे जंगल 55,00,000 sq/km इतके आहे. हे जंगल भारत देशा पेक्षा ही आकाराने मोठे आहे या जंगलातले रहस्य आजून ही वैज्ञानिकांची मात्र रहस्य च आहेत. अमेझॉन चा जंगलात चारशे कोटी पेक्षा जास्त झाडे आहेत .आणि हे झाडे इतके लांब व मोठे असतात की जमिनीवर सूर्य प्रकाश देखील पडून देत नाहीत . या जंगलात सुमारे सतरा हजार झाडांचे प्रकार आहेत याला लग्स ऑफ द वर्ल्ड असे ही मानतात.कारण जगात सर्वात जास्त ऑक्ससीजन येतून नच येतो अमेझॉन ही नदी जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीत पाच हजार पेक्षा जास्त माशाचे प्रकार आढळतात अमेझॉन मध्ये खूप मोठे साप आहेत . खूप वेळा लोकांनी हे पहिले देखील आहेत या जंगलातल्या खूप साऱ्या झाडांचे प्रकार आहेत त्यामधले आपल्याला खूप मोठे तर माहीत देखील नाहीत या जंगलात खूप सा रे प्राणी पक्षी आहेत . या जंगलात दर वर्षी हजारो लोक बेपत्ता होतात त्यापै...
कोरोना ने जगभरात धुमाकूळ घातला आहे . जगभरात १,५०,००० पेक्षा जास्त लोकांचा जीव घेणारा कोरोना व्हायरस नेमका आला कुठून , या बाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत .
काही संशोधकांनी वटवाघूळ हा या व्हायरस चा मूळ स्रोत आल्याचा दावा केला आहे. चीन मधील ज्या वुहान शहरातून हा व्हायरस जगभर पसरला , तेथील वुहान मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणावर जंगली प्राण्यांचा वापर खाण्यासाठी केला जातो.
कोरोना व्हायरस चा संसर्ग तेथूनच माणसांमध्ये झाल्याचा बोलला जात आहे. माघील काही मोठ्या महामारीचा विचार केला तर कोणताही व्हायरस हा प्राण्यापासून माणसात आल्याचे सांगतात.
२००२ मध्ये चीन मधीलच गुआंगडोंग मधून सार्स कोरोना व्हयरास पसरला होता. या व्हायरस छे संशोधनं केल्यानंतर हां वटवाघुळापासून संक्रमित झाल्याचे समोर आले.
सध्याचा कोविड १९ म्हणजेच सार्स २ हां कोरोना व्हायरस घरातील नवा आणि आधी पेक्षा घातक मेंबर आहे.
अफ्रीका खंडित धुमाकूळ घालणारा इबोला ही वटवाघुलापासून मानसात पसरला होता. २०१८ मध्ये केरळ मध्ये आलेल्या निपाह या व्हायरस चे उगमस्थान ही वटवाघुळ होते.
रेबीज , मर्स , मारबर्ग , अशाप्रकारे अनेक व्हायरस वटवाघुळ मुळे माणसात आल्याचे समोर आले आहे.
आता तुम्हाला प्रश्न पड़ला असेल की वटवाघुलात एवढे व्हायरस असतात तर त्याना काहीच का होत नाही ??
याचे उत्तर आहे वटवाघुळ हा जगातील एकमेव उडणारा सस्तन प्राणी आहे.
हवेत उड़ने हेच त्यांच्यातील या शारीरिक तन्दुरुस्तीचे प्रमुख कारण आहे .
वटवाघुळ ला उडण्यासाठी उर्जेची गरज असते , ही गरज पूर्ण करीत अस्ताना त्यांच्या शरीरातील अनेक पेशी टुटतात तुटलेल्या पेशींचा डी एन ए आणि शरीरातील द्रव्य हे त्यांच्या शरीरातच राहता
जे की तय शरीरात नासायला हव्यात. इतर रोगंसारखी या द्रव्य विरुद्ध लढण्यासाठी शरीरातील रोग प्रतिकार प्रणाली सक्रिय व्ह्याला हावी
उत्क्रांति मुळे वटवाघुळ च्या शरीरात ही शक्ति कमी झाली आहे,कारन त्याना याची गरज नाही आहे , यामुळेच त्यांच्या शरीरात एवढे घातक व्हायरस अस्ताना देखील त्याना याचा कहिहि फरक पड़त नाही
धन्यवाद !
Comments
Post a Comment