Skip to main content

Posts

Most Recent

Amazon जंगलाचं हे रहस्य तुम्हाला माहिती आहे का?

जगातील सर्वात रहस्यमयी जंगलांच नाव घेतल की त्यामध्ये सर्वात आधी नाव येत अमेझॉन जंगलाचं हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे .हे जंगल पश्चिम ब्राझील पासून कोलंबिया पेरू दक्षिण चा काही देशपर्यंतर पोहचलेले आहे हे जंगल 55,00,000 sq/km इतके आहे.  हे जंगल भारत देशा पेक्षा ही आकाराने मोठे आहे या जंगलातले रहस्य आजून ही वैज्ञानिकांची  मात्र रहस्य च आहेत. अमेझॉन चा जंगलात चारशे कोटी पेक्षा जास्त झाडे आहेत .आणि हे झाडे इतके लांब व  मोठे  असतात की जमिनीवर सूर्य प्रकाश देखील पडून देत नाहीत . या जंगलात सुमारे सतरा हजार झाडांचे प्रकार आहेत याला लग्स ऑफ द वर्ल्ड असे ही मानतात.कारण जगात सर्वात जास्त ऑक्ससीजन येतून नच येतो अमेझॉन ही नदी जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीत पाच हजार पेक्षा जास्त माशाचे प्रकार आढळतात अमेझॉन मध्ये खूप मोठे साप आहेत . खूप वेळा लोकांनी हे पहिले देखील आहेत या जंगलातल्या खूप साऱ्या झाडांचे प्रकार आहेत त्यामधले आपल्याला खूप मोठे तर माहीत देखील नाहीत या जंगलात खूप सा रे प्राणी पक्षी आहेत . या जंगलात दर वर्षी हजारो लोक बेपत्ता होतात त्यापै...
Recent posts

या ५ लोकांपासून अंतर ठेवा..नाहीतर भोगावे लागेलं खूप मोठे नुकसान !!

 तुम्ही तुमच्या घरामध्ये कदापि असे 5 माणसे येऊ देऊ नका   आपण एका अशा समाजामध्ये राहत आहोत की आपण लोकांना आपल्या घरात येणे वाचून थांबउ शकत  नाही मात्र मित्रांनो हे जे पाच लोक आहेत हे जर आपल्या घरामध्ये आले तर  तुमाला नक्की ताण होईल हे  लोक पुडीलप्रमाणे आहेत.  1) दुतोंडी लोक   असे लोक की जे तोंडावरती तुम्हाला गोड बोलतील मात्र पाठीमागे तुमची निंदा करतील तुमच्याबद्दल वाईटच वाईट बोलतील असे लोक हे अत्यंत धोकादायक आणि हानिकारक असतात अशा लोकांपासून तुम्ही दूर राहा मित्रांनो हे लोक तुमच्या कुटुंबामध्ये फूट सुद्धा पाडू शकतात  2) चरित्रहीन असणारे लोक  मित्रांनो हे लोक तुम्हाला जरी चांगले  वाटत असतील तरी त्यांच्यापासून धोका आहे हे अप्रत्यक्षरीत्या तुम्हाला  मोठे नुकसान पोहोचवू शकतात ज्या लोकांना समाजामध्ये अजिबात मान नसतो आणि म्हणून असे लोक जर तुमच्या घरी येऊ लागले तर तुमच्या कुटुंबाची सुद्धा प्रतिष्ठा ही समाजामध्ये घालावी लागते आणि म्हणून अशा चरित्रहीन लोकांना आपल्या घरामध्ये प्रवेश देऊ नका  3) नीच लोक   नीच म्हणजे काय...

शिंग्रोबांच्या बलिदानाची कहाणी, म्हणून खंडाळा बोरघाट आज आपल्याला बघायला मिळतो !!

 जगातल्या सगळ्यात रोमांटिक रस्त्यामध्ये मुंबई आणि पुणे या प्रवासाचा समावेश होतो हे मात्र नक्की आणि यातही सर्वात विशेष आकर्षण असतं ते म्हणजे खंडाळ्याचा बोरघाट याच बोर घाटाला पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार असेही संबोधले जाते याच बोर घाटाच्या चारही बाजूंनी धबधबे वाहत असतात विविध बोगदे आणि पूल ओलांडले की कोकणची सौंदर्य आणि सह्याद्रीचा राकटपणा यातून वाट काढत मुंबई पुणे हा महामार्ग रेल्वे मार्ग जातो अशा या रोमांटिक खंडाळ्याच्या घाटाच्या निर्माणात मात्र एका स्वातंत्र्य सैनिकाचे बलिदान कारणीभूत ठरल आहे. शिंग्रोबा धनगर त्यांचे नाव साधारण 1850 च्या दरम्यान ची ही गोष्ट भारतावर इंग्रजांची पकड एकदम मजबूत झाली होती या देशाची लूट जर करायची झाली तर आधी इथला व्यापार मजबूत करायचा आणि त्यासाठी रस्ते लोहमार्ग उभे करायचे हे ब्रिटिशांचे धोरण होतं आणि त्यातच मुंबई ही ब्रिटीशांची आर्थिक राजधानी आणि याच मुंबईला देशभरातून जोडण्याचे काम ब्रिटिशांनी सुरू केलं त्याकाळात मुंबईहून पुण्याला जायचं जर ठरलं तर तब्बल 18 तास लागायचे आणि या दोन्ही शहरांच्या मध्ये रौद्ररुप इ सह्याद्रीच्या पर्वत रांगांची शृंखला उभा ...

थांबा,तुम्ही भेसळयुक्त चहा पीत आहात? नक्की वाचा!!

तुम्ही पिताय विषारी चहा .तुम्ही वापरताय भेसळ युक्त चहा पावडर . कशी ओळखाल चहातली भेसळ? चहा सर्वांनाच आवडतो विशेषतः पावसाळ्यात व थंडीच्या दिवसात गरमागरम चहा पिण्याची मजा काही औरच . भारतात मसाला चहा पासून ते ग्रीन टी पर्यंत अनेक प्रकारचे चहा पाहायला मिळतात पण तुमची तलफ भागवणारा चहा आरोग्यासाठी हानीकारक ही ठरू शकते.अलीकडेच टी बोर्ड इंडियानी भेसळयुक्त चहा पावडर बाबत लोकांना सतर्क केलं आहे. केमिकल युक्त चहा पावडर बाजारात सर्रास आढळून आल्याचे मंडळाचे म्हणणे आहेे. हा पावडर ला रंग आणि चमक देण्यासाठी बिस्मार्क ब्राऊन , पोटॅशियम ब्लु , इंडिगो इत्यादींचा वापर केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. हे केमिकल आरोग्यासाठी हानिकारक आहेत असं टी बोर्डनी म्हटलंय .चहा पावडर मध्ये भेसळ झालाच समोर आल्यानंतर FSSAI ने एक व्हिडिओ क्लिप जारी केली आहे त्यात घरच्या घरीच भेसळयुक्त चहा पावडर कशी ओळखाल पहा.  सर्वात आधी एक फिल्टर पेपर घ्या आणि त्यावर चहा पावडर पसरवा फिल्टर पेपर ओला करण्यासाठी थोडे पाणी घाला थोड्यावेळानं कागद नळाच्या पाण्या खाली ठेवून...

अबब..१० हजार रुपये लिटर दूध? जाणून घ्या काय आहे प्रकरण !!

तुम्हाला प्रश्न पडला असेल की एक लिटर दुधाला दहा हजाराचा भाव कसा आणि ते कोणाचं दूध आहे तर हे सर्व आपण खाली पाहणारच आहोत. गाढविणीच्या दुधाने आजार बरे होतात?? कोण बनवत आहे तुम्हाला  गाढव ? गाढवाची उपमा दिलेली कोणालाच आवडत नाही ,  गाढव म्हणजे ओझे उचलणारे सांगकाम्या प्राणी . पण हिंगोलीत याच गाढविणीने सध्या  भाव खाल्ला आहे . गाढविनीचं एक लिटर दुध दहा हजाराला विकल जात आहे . हे दूध पिल्याने  दुर्धर आजार बरे होतात असा दावा दूध विक्रेत्यानंकडून केला जात आहे.  हिंगोली जिल्ह्यात सध्या काही लोक गाढव घेऊन आले आहेत ते लाऊड स्पीकर लावून या दूधाच महत्व हिंगोलीकराना पटवून देत आहेत.  ही मंडळी कर्नाटकातून आलेत अस सांगितलं जातं आहे .  विशेष बाब म्हणजे या दुधाला लोकांमधून सुद्धा खूप मागणी आहे. गाई म्हशी च्या दुधाला एवढा भाव नाही पण गाढवाच दुध हे लोक 10 हजार रुपये लिटर ने विकत आहे . या विषयी तज्ज्ञ सोबत चर्चा केल्यानंतर असे निदर्शनास आले की या दुधात प्रोटीन आहेत पण या दुधाने कुठलाही रोग बरा होत नाही

आज आहे रितेश देशमुखांचा वाढदिवस , जाणून घ्या रितेश चा जीवन प्रवास !!

 रितेश विलासराव देशमुख बस नाम हि काफी है.बॉलीवूड चित्रपटांमध्ये मस्तीखोर,कॉमेडी भूमिका असो किंवा मराठीतलं माऊली सारखं गंभीर पात्र रितेश अभिनयातून सर्वांची मने जिंकता आला आहे.. विलासराव आणि वैशाली यांच्या देशमुख घराण्यात जन्माला आलेला रितेश हा दुसरा मुलगा असून त्याचा जन्म 17 डिसेंबर 1978 ला झाला.  माजी मुख्यमंत्री , केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा असूनही रितेश नि अभिनयातच करिअर केल .  सुरुवातीला घरच्यांनी रितेशच्या अभिनेता होण्याला विरोध केला होता. मुंबईतल्या रहेजा कॉलेजमधून आर्किटेक्चरचे शिक्षण घेतल्यावर रितेश न विदेशात एका कंपनीमध्ये वर्षभर आर्किटेक म्हणून काम केले आहे .   2003 च्या तुझे मेरी कसम मधून रितेश न बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आणि सोबतच रितेशच्या आयुष्यात कायमची एन्ट्री झाली ती जेनेलिया डिसूजा ची दहा वर्षे एकमेकांना डेट केल्यावर २ फेब्रुवारी 2012 ला दोघांनीही लग्न केलं. या दोघांना २ मुले असून रितेश कुटुंबियांना पुरेपूर वेळ देतात.    मस्ती, ग्रँड मस्ती,आलादिन ,एक विलन,अपना सपना मनी मनी, मर जावा, हाउसफुल सिरीज हे...

आता १८ नव्हे तर मुलीच्या लग्नाचं वय तब्बल २१ वर्षावर..नक्की वाचा!!

 ऑगस्ट 2020 मध्ये स्वातंत्र्य दिनी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना मुलींच्या लग्नाच्या वयाचा पुनर्विचार करण्यासाठी एक समिती स्थापन करत असल्याचं सांगितलं. भारतात मुलींच्या लग्नाचे कायदेशीर वय 18 वर्षे तर मुलांचे 21 वर्षे आहे.  परंतु आता मुलींच्या लग्नाच्या वयाचा पुनर्विचार करून ते 21 वर्षं करण्याचा सरकारने निर्णय घेतला.  जया जेटली यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने जवळपास 16 विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी चर्चा करून वय वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतील अशा कारणांचा शोध घेऊन एक अहवाल सादर केला.  या अहवालामध्ये पंधरा  NGO  देखील सहभाग घेतला. सर्व धर्माच्या आणि सर्व वयाच्या मुलींची माहिती घेऊन हा अहवाल त्यांनी बनवलेला,मुलींचा आरोग्य चांगलं राहावं मूल जन्माला घालण्यात अडचण येऊ नये जन्माला येणारी मुले सुदृढ व्हावी व बालमृत्यू दर कमी व्हावा अशा कारणांसाठी हे लग्नच आणि मुलींनी गरोदर होण्याचे वय 18 वर्षे वरून एकवीस वर्ष व्हावं या सर्वासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे.  परंतु हे सर्व ऐकायला खूप छान व...

फक्त हे करा , घरात पैश्यांचा पाऊस पडेल.. नक्की वाचा !!!

  या नियमांचे पालन कराल तर लक्ष्मी तुम्हाला प्रसन्न होईल .      तुम्ही खाली दिलेल्या नियमांचे व्यवस्थित पालन केले तर तुम्ही नक्कीच श्रीमंत व्हाल.   1) कोणतेही काम चालू करायचा आधी नियोजन करा.       - पैशाचे व्यवस्थित नियोजन करायला शिका. आजपासूनच पैशाचे नियोजन करायला सुरुवात करा.  2) पैशांत नेहमी आदर करा.        -  पैशाला आपल्या खास मित्राप्रमाणे समजा . पैशाचा नेहमी आदर करायला शिका व्यवस्थित पैसे ठेवा.  3) घर नेहमी स्वच्छ ठेवा.      - घराचे वातावरण प्रसन्न ठेवा. आई-वडिलांचा आदर करा मुलांवर चांगले संस्कार करा अशा घरावर माता लक्ष्मी चा आशीर्वाद कायम असतो.   4) दानधर्म करा.     - दानधर्म केल्याने कधीच कामकरता येत नाही उलट गरीब लोकांना ज्यांना अन्न भेटत नाही अशा लोकांना अन्न खायला द्या गरिबांना दानधर्म करा.  5) पैसे नेहमी कष्टाने आणि प्रामाणिकपणे कमवा.      - चुकीच्या मार्गाने कमावलेला पैसा जास्त काळ टिकत त्यामुळे नेहमी पैसे प्रामाणिकपणे कमवा को...

जाणून घ्या Sensex आणि Nifty म्हणजे काय? (भाग-2)

सेन्सेक्स 1978 मध्ये सुरू झाले BSE मध्ये सहा हजार पेक्षा जास्त कंपन्यांची नोंदणी झालेली आहे.  पण रोज चा रोज या सर्व कंपन्यांचे विश्लेषण करणे अवघड आहे यामुळे काही नियम निकष लावून BSE मध्ये एकूण 30 सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कंपन्यांचा समावेश केला जातो.   या अशा कंपन्या असतात ज्या आकाराने आणि भांडवला ने खूप मोठ्य असतात यामध्ये वेगवेगळ्या सेक्टर च्या कंपन्या असतात जसे की  बँकिंग ,फायनान्स, टेक्नॉलॉजी   या 30 कंपन्यांच्या शेअरची रोजची कामगिरी बघूनच सेन्सेक्स  काढला जातो . म्हणजे या कंपन्यांच्या शेअर्स मधील चढ उतारावरून सेन्सेक्स वाढला की पडला हे ठरते .सेन्सेक्स  मध्ये कायम 30 च कंपन्या  असतात पण कंपन्यांच्या शेअर्सच्या रोजच्या उलाढाली  वरून कामगिरीवरून काही कंपन्या सेन्सेक्स  मधून काढल्या जातात तर काही कंपन्या ऍड केल्या जातात पण टोटल मात्र 30 च राहतात .आता आपण निफ्टी बघुयात नॅशनल आणि फिफ्टी   या दोन शब्दावरून निफ्टि हा शब्द तयार झाला आहे.  त्याला निफ्टी फिफ्टी सुद्धा म्हणतात 50 का कारण निफ्टी मध्ये 50 कंपन...

जाणून घ्या सेन्सेक्स आणि निफ्टी म्हणजे काय? (भाग-१)

 मित्रांनो आपण शेअर मार्केट चे विषय अत्यंत सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आज  आपण सेंसेक्स AND निफ्टी म्हणजे नक्की काय आहे ते बघूया पण त्या आधी आपल्याला एक्सचेंज हा विषय समजून घ्यावा लागेल.  भारतामध्ये दोन मुख्य स्टॉक एक्सचेंज आहेत  BSE  म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि NSE म्हणजे  नॅशनल स्टॉक एक्सचेंज .एक्सचेंज या  शब्दाचा मराठी मध्ये अर्थ होतो देवाण-घेवाण शेअर मार्केटमध्ये तसा एक्सचेंज चा अर्थ खूप मोठा आहे.  जिथे सिक्युरिटीज ,कंमोडीटीएस,  डेरिव्हेटिव्हज किंवा अन्य आर्थिक साधनांची देवाण-घेवाण होते हा  शेअर मार्केट मधला ॲक्शन चा अर्थ आहे पण आपण येते समजण्यासाठी घेऊया जिथे शेयर  ची देवाण-घेवाण होते आता तुम्हाला समजले असेल बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज . या दोन बाजारपेठा आहेत तिथे शेयर ची देवाण-घेवाण होते. BSE मध्ये सहा हजार पेक्षा जास्त कंपन्या आहेत आणि एनसीसीमध्ये एकोणीसा च्या वर कंपन्या आहेत रोज एवढ्या कंपन्यांचे एनलिसिस करणे शक्य नाही त्यामुळे इंटेक्स बनवले गेले आहे.  भारतामध्ये दोन ...