जगातील सर्वात रहस्यमयी जंगलांच नाव घेतल की त्यामध्ये सर्वात आधी नाव येत अमेझॉन जंगलाचं हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे .हे जंगल पश्चिम ब्राझील पासून कोलंबिया पेरू दक्षिण चा काही देशपर्यंतर पोहचलेले आहे हे जंगल 55,00,000 sq/km इतके आहे. हे जंगल भारत देशा पेक्षा ही आकाराने मोठे आहे या जंगलातले रहस्य आजून ही वैज्ञानिकांची मात्र रहस्य च आहेत. अमेझॉन चा जंगलात चारशे कोटी पेक्षा जास्त झाडे आहेत .आणि हे झाडे इतके लांब व मोठे असतात की जमिनीवर सूर्य प्रकाश देखील पडून देत नाहीत . या जंगलात सुमारे सतरा हजार झाडांचे प्रकार आहेत याला लग्स ऑफ द वर्ल्ड असे ही मानतात.कारण जगात सर्वात जास्त ऑक्ससीजन येतून नच येतो अमेझॉन ही नदी जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीत पाच हजार पेक्षा जास्त माशाचे प्रकार आढळतात अमेझॉन मध्ये खूप मोठे साप आहेत . खूप वेळा लोकांनी हे पहिले देखील आहेत या जंगलातल्या खूप साऱ्या झाडांचे प्रकार आहेत त्यामधले आपल्याला खूप मोठे तर माहीत देखील नाहीत या जंगलात खूप सा रे प्राणी पक्षी आहेत . या जंगलात दर वर्षी हजारो लोक बेपत्ता होतात त्यापै...
हा आहे भारतातील सर्वात मोठा किल्ला चित्तोडगड. ७०० एकर जमिनीवर हा किल्ला पसरलेला आहे. ५९० फूट उंच पहाडांवर सिंव्हासारखा उभा आहे हा किल्ला.
७ व्या शतकात बांधण्यात आला आहे हा किल्ला. या किल्ल्याचा पाया घातला मयुरा एम्पायर चा राजा चैत्रांगडं मोरी यांनी. हा किल्ला उदयपूर शहरापासून केवळ २ तासांच्या अंतरावर आहे.
किल्ल्यापर्यंत पोहचण्यासाठी १.६ किलोमीटर चा नागमोडी रास्ता तयार करण्यात आला आहे. आणि या किल्ल्याला ७ व्या शतकामध्ये बनवण्यात आले आहे.
चित्तोडगढ मध्ये ८४ हुन अधिक जलसाठे होते. अद्यापही इथे २२ जलसाठे आहेत. एकेकाळी अध्यावर हा किल्ला पाण्याने वेढलेला होता.
या किल्ल्यात एकूण १ बिलियन गलुन पाणी साठवून ठेवला जाऊ शकतं . ५०,००० हुन अधिक सैनिकांना कुठल्याही मदती शिवाय ४ वर्ष सांभाळू शकत होता हा किल्ला.
आणि युनिस्को ने चित्तोडगढ ला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केले आहे. मेवार राज्याची राजधानी होता हा चित्तोडगढ किल्ला. या किल्ल्यावर केवळ ३ वेळा हल्ले झाले आहेत.
पहिला हल्ला झाला १३०३ साली "अल्लाउद्दीन खिलजी" चा. दुसरा हल्ला झाला १५३५ साली गुजरात चा सुलतान "बहादूर शाह" चा. आणि तिसरा हल्ला झाला १५६७ साली "अकबराचा".
हिंदूंच्या शौर्याचं ,धैर्याचं ,अन बलिदानाचा मूर्तिमंत स्मारक आहे चित्तोडगढ चा किल्ला.
७ व्या शतकात बांधण्यात आला आहे हा किल्ला. या किल्ल्याचा पाया घातला मयुरा एम्पायर चा राजा चैत्रांगडं मोरी यांनी. हा किल्ला उदयपूर शहरापासून केवळ २ तासांच्या अंतरावर आहे.
किल्ल्यापर्यंत पोहचण्यासाठी १.६ किलोमीटर चा नागमोडी रास्ता तयार करण्यात आला आहे. आणि या किल्ल्याला ७ व्या शतकामध्ये बनवण्यात आले आहे.
चित्तोडगढ मध्ये ८४ हुन अधिक जलसाठे होते. अद्यापही इथे २२ जलसाठे आहेत. एकेकाळी अध्यावर हा किल्ला पाण्याने वेढलेला होता.
या किल्ल्यात एकूण १ बिलियन गलुन पाणी साठवून ठेवला जाऊ शकतं . ५०,००० हुन अधिक सैनिकांना कुठल्याही मदती शिवाय ४ वर्ष सांभाळू शकत होता हा किल्ला.
आणि युनिस्को ने चित्तोडगढ ला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केले आहे. मेवार राज्याची राजधानी होता हा चित्तोडगढ किल्ला. या किल्ल्यावर केवळ ३ वेळा हल्ले झाले आहेत.
पहिला हल्ला झाला १३०३ साली "अल्लाउद्दीन खिलजी" चा. दुसरा हल्ला झाला १५३५ साली गुजरात चा सुलतान "बहादूर शाह" चा. आणि तिसरा हल्ला झाला १५६७ साली "अकबराचा".
हिंदूंच्या शौर्याचं ,धैर्याचं ,अन बलिदानाचा मूर्तिमंत स्मारक आहे चित्तोडगढ चा किल्ला.
Comments
Post a Comment