जगातील सर्वात रहस्यमयी जंगलांच नाव घेतल की त्यामध्ये सर्वात आधी नाव येत अमेझॉन जंगलाचं हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे .हे जंगल पश्चिम ब्राझील पासून कोलंबिया पेरू दक्षिण चा काही देशपर्यंतर पोहचलेले आहे हे जंगल 55,00,000 sq/km इतके आहे. हे जंगल भारत देशा पेक्षा ही आकाराने मोठे आहे या जंगलातले रहस्य आजून ही वैज्ञानिकांची मात्र रहस्य च आहेत. अमेझॉन चा जंगलात चारशे कोटी पेक्षा जास्त झाडे आहेत .आणि हे झाडे इतके लांब व मोठे असतात की जमिनीवर सूर्य प्रकाश देखील पडून देत नाहीत . या जंगलात सुमारे सतरा हजार झाडांचे प्रकार आहेत याला लग्स ऑफ द वर्ल्ड असे ही मानतात.कारण जगात सर्वात जास्त ऑक्ससीजन येतून नच येतो अमेझॉन ही नदी जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीत पाच हजार पेक्षा जास्त माशाचे प्रकार आढळतात अमेझॉन मध्ये खूप मोठे साप आहेत . खूप वेळा लोकांनी हे पहिले देखील आहेत या जंगलातल्या खूप साऱ्या झाडांचे प्रकार आहेत त्यामधले आपल्याला खूप मोठे तर माहीत देखील नाहीत या जंगलात खूप सा रे प्राणी पक्षी आहेत . या जंगलात दर वर्षी हजारो लोक बेपत्ता होतात त्यापै...
छत्रपती शिवरायांच्या पश्चात स्वराज्य टिकवण्यासाठी , वाढवण्यासाठी अंतर्गत कलहाशी व शत्रू शी समर्थपणे व प्राण पानाने लढणारे धर्मवीर संभाजी राजे भोसले. संभाजीराजेंचा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी सईबाई यांच्या पोटी १४ मे १६५७ रोजी पुण्यातील पुरंदर किल्ल्यावर झाला.
ते केवळ २ वर्षाचे असताना त्यांच्या आई सईबाई यांचे निधन झाले. सईबाईंच्या पश्चात राजमाता जिजाबाईंनी शंभू राजेंचे पालन पोषण केले. संभाजी राजांची अतिशय काटेकोर पद्धतीने जडणघडण होत गेली.
याच दरम्यान त्यांच्या जडणघडणीच्या काळात त्यांना खूप मोठा अनुभव मिळाला. हा अनुभव होता छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरील आग्रा भेटीचा. या काळात महाराजांच्या सहवासात त्यांच्या अनेक पैलूंचा गुणांचा संभाजी राजांवर नकळतपणे प्रभाव पडत गेला.
वेगळ्या अशा राजकारणी धोरणांची मुत्सद्दीपणाची त्यांना ओळख झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्भुत अचाट साहसाचे ते साक्षीदार होते. त्यानंतरच्या काळात वेषांतर करून स्वराज्यात दाखल होईपर्यंत त्यांना प्रत्यक्ष समाज पाहता आला.
हा अनुभव त्यांना पुढे राज्यकारभार चालवण्यासाठी खूप उपयोगी पडला. खूप लहान वयातच शत्रूंचा सहवास त्यांना दीर्घकाळ लाभल्यांमुळे त्यांची कार्य पद्धती त्यांना अनुभवता आली. शिवराज्याभिषेकानंतर त्यांनी अनेक मोहिमांवर नेतृत्व केले.
पण खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतरच संभाजी महाराज लोकांना कळले. छत्रपतींचा वारसा हा तेवढाच कार्यकुशल व पराक्रमी आहे हे त्यांनी प्रत्येक बाबतीत सिद्ध केले. केवळ ९ वर्षाच्या काळात त्यांनी १२८ लढाया जिंकून आपल्या पित्याच्या नावाला खूप मोठा सन्मान प्राप्त करून दिला.
सततच्या स्वार्यांमुळे त्यांनी औरंगजेबाच्या नाकीनऊ आणले होते. संभाजी राजेंच्या संघर्षामुळे २७ वर्ष औरंगजेब दक्षिणेत अडकून राहिला. पण संकटापुढे संभाजी राजेंनी कधीही गुढघे टेकले नाहीत. याउलट इतिहासाच्या पानापानावर शंभू राजेंच्या नेतृत्वाखाली निर्भयपणे अहोरात्र झुंजणाऱ्या मराठांच्या विजयश्रीच्या कहाण्या आढळतात.
विद्याभ्यास ,शस्त्रविद्या ,दरबारातील कारभार, युद्ध विद्या,सैन्याचे नेतृत्व या सर्व गोष्टीत संभाजी राजे पारंगत होते. त्याच बरोबर त्यांचे संस्कृत व हिंदी भाषेवर प्रभुत्व होते. आक्रमक सेनानी व कुशल प्रशासक म्हणून त्यांनी राज्यकारभार फार कुशलतेने सांभाळला.
उत्तमपणे शासन व्यवस्था सांभाळणारे शंभूराजे वयाच्या ३२ साव्या वर्षी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी ,आणि स्वाभिमानासाठी आपल्या देहाचे बलिदान देणारे शूरवीर योद्धा म्हणजे शंभूराजे भोसले.
शंभूराजेंना मनाचा मुजरा!
ते केवळ २ वर्षाचे असताना त्यांच्या आई सईबाई यांचे निधन झाले. सईबाईंच्या पश्चात राजमाता जिजाबाईंनी शंभू राजेंचे पालन पोषण केले. संभाजी राजांची अतिशय काटेकोर पद्धतीने जडणघडण होत गेली.
याच दरम्यान त्यांच्या जडणघडणीच्या काळात त्यांना खूप मोठा अनुभव मिळाला. हा अनुभव होता छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरील आग्रा भेटीचा. या काळात महाराजांच्या सहवासात त्यांच्या अनेक पैलूंचा गुणांचा संभाजी राजांवर नकळतपणे प्रभाव पडत गेला.
वेगळ्या अशा राजकारणी धोरणांची मुत्सद्दीपणाची त्यांना ओळख झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्भुत अचाट साहसाचे ते साक्षीदार होते. त्यानंतरच्या काळात वेषांतर करून स्वराज्यात दाखल होईपर्यंत त्यांना प्रत्यक्ष समाज पाहता आला.
हा अनुभव त्यांना पुढे राज्यकारभार चालवण्यासाठी खूप उपयोगी पडला. खूप लहान वयातच शत्रूंचा सहवास त्यांना दीर्घकाळ लाभल्यांमुळे त्यांची कार्य पद्धती त्यांना अनुभवता आली. शिवराज्याभिषेकानंतर त्यांनी अनेक मोहिमांवर नेतृत्व केले.
पण खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतरच संभाजी महाराज लोकांना कळले. छत्रपतींचा वारसा हा तेवढाच कार्यकुशल व पराक्रमी आहे हे त्यांनी प्रत्येक बाबतीत सिद्ध केले. केवळ ९ वर्षाच्या काळात त्यांनी १२८ लढाया जिंकून आपल्या पित्याच्या नावाला खूप मोठा सन्मान प्राप्त करून दिला.
सततच्या स्वार्यांमुळे त्यांनी औरंगजेबाच्या नाकीनऊ आणले होते. संभाजी राजेंच्या संघर्षामुळे २७ वर्ष औरंगजेब दक्षिणेत अडकून राहिला. पण संकटापुढे संभाजी राजेंनी कधीही गुढघे टेकले नाहीत. याउलट इतिहासाच्या पानापानावर शंभू राजेंच्या नेतृत्वाखाली निर्भयपणे अहोरात्र झुंजणाऱ्या मराठांच्या विजयश्रीच्या कहाण्या आढळतात.
विद्याभ्यास ,शस्त्रविद्या ,दरबारातील कारभार, युद्ध विद्या,सैन्याचे नेतृत्व या सर्व गोष्टीत संभाजी राजे पारंगत होते. त्याच बरोबर त्यांचे संस्कृत व हिंदी भाषेवर प्रभुत्व होते. आक्रमक सेनानी व कुशल प्रशासक म्हणून त्यांनी राज्यकारभार फार कुशलतेने सांभाळला.
उत्तमपणे शासन व्यवस्था सांभाळणारे शंभूराजे वयाच्या ३२ साव्या वर्षी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी ,आणि स्वाभिमानासाठी आपल्या देहाचे बलिदान देणारे शूरवीर योद्धा म्हणजे शंभूराजे भोसले.
शंभूराजेंना मनाचा मुजरा!
Comments
Post a Comment