जगातील सर्वात रहस्यमयी जंगलांच नाव घेतल की त्यामध्ये सर्वात आधी नाव येत अमेझॉन जंगलाचं हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे .हे जंगल पश्चिम ब्राझील पासून कोलंबिया पेरू दक्षिण चा काही देशपर्यंतर पोहचलेले आहे हे जंगल 55,00,000 sq/km इतके आहे. हे जंगल भारत देशा पेक्षा ही आकाराने मोठे आहे या जंगलातले रहस्य आजून ही वैज्ञानिकांची मात्र रहस्य च आहेत. अमेझॉन चा जंगलात चारशे कोटी पेक्षा जास्त झाडे आहेत .आणि हे झाडे इतके लांब व मोठे असतात की जमिनीवर सूर्य प्रकाश देखील पडून देत नाहीत . या जंगलात सुमारे सतरा हजार झाडांचे प्रकार आहेत याला लग्स ऑफ द वर्ल्ड असे ही मानतात.कारण जगात सर्वात जास्त ऑक्ससीजन येतून नच येतो अमेझॉन ही नदी जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीत पाच हजार पेक्षा जास्त माशाचे प्रकार आढळतात अमेझॉन मध्ये खूप मोठे साप आहेत . खूप वेळा लोकांनी हे पहिले देखील आहेत या जंगलातल्या खूप साऱ्या झाडांचे प्रकार आहेत त्यामधले आपल्याला खूप मोठे तर माहीत देखील नाहीत या जंगलात खूप सा रे प्राणी पक्षी आहेत . या जंगलात दर वर्षी हजारो लोक बेपत्ता होतात त्यापै...
मुलाचा झाला होता अपघात ४ वर्षांत बुजवले ६०० हून अधिक खड्डे , हे आहेत मुंबईचे पॉटहोल 'दादा' नक्की वाचा !
हे आहेत रस्त्याची देखभाल करणारे 'दादा' म्हणजेच दादाराव बिल्होरे . मूळचे ते मुंबई चे रहिवासी आहेत. भाजी विकणे हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे.
पण जेव्हा जेव्हा त्यांना या कामातून थोडा वेळ मिळतो तेव्हा ते रस्त्यावरचे खड्डे बुजविण्याचे काम करतात. त्यांचा मुलगा प्रकाश कॉलेज मध्ये ऍडमिशन करून परत येत होता तेव्हा त्याचा बाईक वरून पडून मोठा अपघात झाला.
आणि या घटने नंतर दादांना हॉस्पिटल मधू फोन गेला पण तो पर्यंत त्यांचा मुलगा प्रकाश हे जग सोडून निघून गेला होता.
आणि प्रकाश हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. आणि त्यावेळी अश्या अनेक बातम्या दादांनी पहिल्या कि ज्यात खड्ड्यांमुळे अनेकांचे जीव गेले.
आणि त्यांनी ठरवलं कि आपणच काहीतरी या खड्ड्यांबद्दल केलं पाहिजे. गेल्या ४ वर्षात ६०० हुन अधिक खड्डे दादाराव यांनी बुजवले आहेत.
ते वेस्ट आणि कॅन्स्ट्रक्शन साईट वरून सामान गोळा करून रस्त्यावरचे खड्डे भरतात. आणि अद्यापही त्यांचं हे काम सुरूच आहे.
प्रत्येक रविवारी ते खड्डे बुजविण्यासाठी रस्त्यावर उतरतात. कुठे व कस जायचं त्याच हि ते पूर्व नियोजन करून कामाला लागतात.
त्यांच्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलेलं आहे कि थांबणार नाही , मी हे काम शेवटच्या श्वासापर्यंत करत राहणार आहे.
संपूर्ण देशाला खड्ड्यापासून मुक्ती मिळावी अशी दादरावांची इच्छा आहे.
पण जेव्हा जेव्हा त्यांना या कामातून थोडा वेळ मिळतो तेव्हा ते रस्त्यावरचे खड्डे बुजविण्याचे काम करतात. त्यांचा मुलगा प्रकाश कॉलेज मध्ये ऍडमिशन करून परत येत होता तेव्हा त्याचा बाईक वरून पडून मोठा अपघात झाला.
आणि या घटने नंतर दादांना हॉस्पिटल मधू फोन गेला पण तो पर्यंत त्यांचा मुलगा प्रकाश हे जग सोडून निघून गेला होता.
आणि प्रकाश हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. आणि त्यावेळी अश्या अनेक बातम्या दादांनी पहिल्या कि ज्यात खड्ड्यांमुळे अनेकांचे जीव गेले.
आणि त्यांनी ठरवलं कि आपणच काहीतरी या खड्ड्यांबद्दल केलं पाहिजे. गेल्या ४ वर्षात ६०० हुन अधिक खड्डे दादाराव यांनी बुजवले आहेत.
ते वेस्ट आणि कॅन्स्ट्रक्शन साईट वरून सामान गोळा करून रस्त्यावरचे खड्डे भरतात. आणि अद्यापही त्यांचं हे काम सुरूच आहे.
प्रत्येक रविवारी ते खड्डे बुजविण्यासाठी रस्त्यावर उतरतात. कुठे व कस जायचं त्याच हि ते पूर्व नियोजन करून कामाला लागतात.
त्यांच्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलेलं आहे कि थांबणार नाही , मी हे काम शेवटच्या श्वासापर्यंत करत राहणार आहे.
संपूर्ण देशाला खड्ड्यापासून मुक्ती मिळावी अशी दादरावांची इच्छा आहे.
Comments
Post a Comment