Skip to main content

Most Recent

Amazon जंगलाचं हे रहस्य तुम्हाला माहिती आहे का?

जगातील सर्वात रहस्यमयी जंगलांच नाव घेतल की त्यामध्ये सर्वात आधी नाव येत अमेझॉन जंगलाचं हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे .हे जंगल पश्चिम ब्राझील पासून कोलंबिया पेरू दक्षिण चा काही देशपर्यंतर पोहचलेले आहे हे जंगल 55,00,000 sq/km इतके आहे.  हे जंगल भारत देशा पेक्षा ही आकाराने मोठे आहे या जंगलातले रहस्य आजून ही वैज्ञानिकांची  मात्र रहस्य च आहेत. अमेझॉन चा जंगलात चारशे कोटी पेक्षा जास्त झाडे आहेत .आणि हे झाडे इतके लांब व  मोठे  असतात की जमिनीवर सूर्य प्रकाश देखील पडून देत नाहीत . या जंगलात सुमारे सतरा हजार झाडांचे प्रकार आहेत याला लग्स ऑफ द वर्ल्ड असे ही मानतात.कारण जगात सर्वात जास्त ऑक्ससीजन येतून नच येतो अमेझॉन ही नदी जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीत पाच हजार पेक्षा जास्त माशाचे प्रकार आढळतात अमेझॉन मध्ये खूप मोठे साप आहेत . खूप वेळा लोकांनी हे पहिले देखील आहेत या जंगलातल्या खूप साऱ्या झाडांचे प्रकार आहेत त्यामधले आपल्याला खूप मोठे तर माहीत देखील नाहीत या जंगलात खूप सा रे प्राणी पक्षी आहेत . या जंगलात दर वर्षी हजारो लोक बेपत्ता होतात त्यापै...

दुसऱ्या महायुद्धानंतरच सर्वात मोठं रणगाडा युद्ध ;भारताने मिळवला होता पाकिस्तानवर विजय,नक्की वाचा !

हि कहाणी आहे बॅटल ऑफ फिल्लोरा ची. १९६५ च्या भारत - पाकिस्तान युद्धात भारतीय सैन्यांनी जिंकली होती सर्वात मोठी टॅंक लढाई.






 जेव्हा पाकिस्तान सीमेत घुसली होती "होडसोन हॉर्स रेजिमेंट". फिल्लोरा जवळ एकत्र येत होत दोन्ही देशांचं सैन्य.



 आणि त्या काळी या दोन्ही देशांकडे होते २०० हुन अधिक टॅंक. वर्ल्ड वॉर २ नंतर टँक्स दरम्यान होणारी हि होती सर्वात मोठी लढाई.



  हल्ल्यादरम्यान होडसोन हॉर्स चे जवान झाले होते जखमी. या नंतर मेजर भूपेंदर सिंग यांनी सांभाळा पुढील मोर्चा.



 मेजर भूपेंदर सिंग यांनी ऐन युद्ध सुरु असताना सांभाळली रेजिमेंट ची धुरा. आणि यानंतर मेजर भूपेंदर सिंग आपल्या रेजिमेंट सह पाकिस्तान सीमेत २५ किलोमीटर आत घुसले.




 सलग ८ दिवस रेजिमेंट सह पुढे सरकत होते मेजर भूपेंदर सिंग. आणि फिल्लोरा भारताने जिंकलं. मात्र मेजर भूपेंदर सिंग आणि त्यांच्या रेजिमेंट साठी अद्यापही सुरूच होती लढाई.




 एका गावात त्यांची पुन्हा एकदा शत्रूसोबत उडाली चकमक. मेजर भूपेंदर सिंग यांच्या टॅंक वर गोळा हल्ला झाला असताना देखील ते लढतच राहिले.




 युद्धात जखमी झाल्यानंतर मेजर भूपेंदर सिंग याना वीरमरण आले. आणि या नंतर सिंग याना मरणोत्तर महावीर चक्र देऊन करण्यात आलं सन्मानित. 

Comments