आज जगभरातले लोक गाव सोडून शहरात राहायला जातात. कारण गावात विकास झालेला नसतो गावात सुख सुविधा नसतात. पण भारतात एक आस गाव आहे जेथे सर्व सुख सुविधा आहेत. गाव शब्द आलं की आपल्याला वाटत की तिथे काही सुख सुविधा मिळणार नाहीत पण हे गाव आस नाही.
या गावातील लोकांनी परदेशात आपला एक क्लब सुरू केला आहे जाच ऑफिस ही आहे खर तर 1968 साली लंडन मध्ये मधपर व्हिलेज अससोशियन नावाची संथा थापन झाली आहे याच कार्यालही सुरू करण्यात आलं आहे म्हणजे ब्रिटन मध्ये राहणारे मधपर गावातले लोक कोणत्या ना कोणत्या कार्यक्रम चा निमित्याने ऐकत येतात
भारतात एक गाव आहे, त्याच नाव सगळयात श्रीमंत गावाचा यादीत लागते.आणि हे गाव म्हणजे मधपर.हे गाव गुजरात मध्ये आहे या गावात सात हजार सहाशे घर आहेत,हे घरे ऐका पेक्षा एक भारी आहेत.
या गावात जवळ पास सतरा बँक आहेत गावात खूप सुक सुविधा आहेत, गावात शॉपिंग मॉल आहे या मॉल मध्ये जगभरातील वेगवेगळे ब्रँड आहेत. या गावातील लोक आजून पण शेती करतात. गावात लहान मुलांना साठी शाळा, गार्डन,स्विमिंग पूल आहे गावातल्या पोस्ट ऑफिस मध्ये दोनशे कोटी रुपयांची ठेव आहे.
हे गाव पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात. गावाचा खूप विकास झालेला आहे. गावत काही काम निगल तर लोक एकत्र येतात आणि ते काम पूर्ण करतात या मुळे या गावाचा विकास झालेला आहे.
या गावातील लोक परदेशात फिरायला जातात. गावाचा खूप विकास झाला आहे गावातली रस्ते चांगले आहेत गावातील. लोक काही कार्यक्रम असला की लोक एकत्र येतात.
आपल्याला पण गावाचा विकास करायचा असेल गाव समृद्ध करायच असेल तर सर्वांनी एकत्र यायला हवं एक मतांनी निर्णय घेयला हवा . गावात राजकारण करायला नको गावाचा विकास कामात हातभार लावायला हवा तेव्हांच गावाचा विकास आह आणि गावाचा विकास झाला की आपला पण विकास होतो
Comments
Post a Comment