Skip to main content

Most Recent

Amazon जंगलाचं हे रहस्य तुम्हाला माहिती आहे का?

जगातील सर्वात रहस्यमयी जंगलांच नाव घेतल की त्यामध्ये सर्वात आधी नाव येत अमेझॉन जंगलाचं हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे .हे जंगल पश्चिम ब्राझील पासून कोलंबिया पेरू दक्षिण चा काही देशपर्यंतर पोहचलेले आहे हे जंगल 55,00,000 sq/km इतके आहे.  हे जंगल भारत देशा पेक्षा ही आकाराने मोठे आहे या जंगलातले रहस्य आजून ही वैज्ञानिकांची  मात्र रहस्य च आहेत. अमेझॉन चा जंगलात चारशे कोटी पेक्षा जास्त झाडे आहेत .आणि हे झाडे इतके लांब व  मोठे  असतात की जमिनीवर सूर्य प्रकाश देखील पडून देत नाहीत . या जंगलात सुमारे सतरा हजार झाडांचे प्रकार आहेत याला लग्स ऑफ द वर्ल्ड असे ही मानतात.कारण जगात सर्वात जास्त ऑक्ससीजन येतून नच येतो अमेझॉन ही नदी जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीत पाच हजार पेक्षा जास्त माशाचे प्रकार आढळतात अमेझॉन मध्ये खूप मोठे साप आहेत . खूप वेळा लोकांनी हे पहिले देखील आहेत या जंगलातल्या खूप साऱ्या झाडांचे प्रकार आहेत त्यामधले आपल्याला खूप मोठे तर माहीत देखील नाहीत या जंगलात खूप सा रे प्राणी पक्षी आहेत . या जंगलात दर वर्षी हजारो लोक बेपत्ता होतात त्यापै...

तर महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री लाभल्या असत्या.. नक्की वाचा!

 शूर वीर महिलांची महाराष्ट्रला परंपरा आहे, भारतातील पहिली मुलींची शाळा ईथेच सुरू झाली देशभरात पहिलं महिला धोरण महाराष्ट्रत लागू झालं इतकं असून सुद्धा महाराष्ट्रला आजून एक ही महिला मुख्यमंत्री मिळल्याळी नाही. 


अश्या काही महिला ज्या मुख्यमंत्री पदा पर्यंतर पोहोचल्या होत्या पण काही कारणांमुळे त्यांना मुख्यमंत्री होता आले नाही  यातलं पहिलं नाव म्हणजे प्रेमला काकी चव्हाण . प्रेमला काकी या कराड या गावाच्या याच गावाने महाराष्ट्रला यशवंतराव यांच्या रूपाने पहिले  मुख्यमंत्री दिले. 


प्रेमला काकी ला काँग्रेस च अध्यक्ष पद ही मिळालं होतं महाराष्ट्रतुन सर्वाधिक वेळा खासदार महिला हा विक्रम त्यांचा नावी आहे पण सर्वच पद त्यांना मिळालं नाही. दुसरं नाव म्हणजे प्रतिभा ताई पाटील जेव्हा शरद पवार यांचं पुलोद सरकार पडलं तेव्हा प्रेमला काकीच्या बरोबर प्रतिभा ताई च नाव मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत होत जेव्हा शरद पवार पुलोद प्रयोग करत. 




मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांचा विरोधी पक्ष होता इंदीरा काँग्रेस आणि विरोधी पक्ष नेत्या होत्या प्रतिभा ताई पाटील पुढे त्या प्रदेश अध्यक्षपदा वर आल्या मुख्यमंत्री पदानी हुलकावणी दिली काही वर्षांनी भारतच्या पहिल्या महिला राष्ट्पती बनण्याचा मान त्यांना मिळाला. 

तिसरं नाव म्हणजे शालिनीताई पाटील पश्चिम महाराष्ट्र सहकार उद्योगावर  जबरदस्त पकड असणाऱ्या वसंतदादा यांचा त्या दुसऱ्या पत्नी त्याच नाव मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत होत पण त्यांना ही मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचता आलं नाही.. 

Comments