Skip to main content

Most Recent

Amazon जंगलाचं हे रहस्य तुम्हाला माहिती आहे का?

जगातील सर्वात रहस्यमयी जंगलांच नाव घेतल की त्यामध्ये सर्वात आधी नाव येत अमेझॉन जंगलाचं हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे .हे जंगल पश्चिम ब्राझील पासून कोलंबिया पेरू दक्षिण चा काही देशपर्यंतर पोहचलेले आहे हे जंगल 55,00,000 sq/km इतके आहे.  हे जंगल भारत देशा पेक्षा ही आकाराने मोठे आहे या जंगलातले रहस्य आजून ही वैज्ञानिकांची  मात्र रहस्य च आहेत. अमेझॉन चा जंगलात चारशे कोटी पेक्षा जास्त झाडे आहेत .आणि हे झाडे इतके लांब व  मोठे  असतात की जमिनीवर सूर्य प्रकाश देखील पडून देत नाहीत . या जंगलात सुमारे सतरा हजार झाडांचे प्रकार आहेत याला लग्स ऑफ द वर्ल्ड असे ही मानतात.कारण जगात सर्वात जास्त ऑक्ससीजन येतून नच येतो अमेझॉन ही नदी जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीत पाच हजार पेक्षा जास्त माशाचे प्रकार आढळतात अमेझॉन मध्ये खूप मोठे साप आहेत . खूप वेळा लोकांनी हे पहिले देखील आहेत या जंगलातल्या खूप साऱ्या झाडांचे प्रकार आहेत त्यामधले आपल्याला खूप मोठे तर माहीत देखील नाहीत या जंगलात खूप सा रे प्राणी पक्षी आहेत . या जंगलात दर वर्षी हजारो लोक बेपत्ता होतात त्यापै...

शिंग्रोबांच्या बलिदानाची कहाणी, म्हणून खंडाळा बोरघाट आज आपल्याला बघायला मिळतो !!

 जगातल्या सगळ्यात रोमांटिक रस्त्यामध्ये मुंबई आणि पुणे या प्रवासाचा समावेश होतो हे मात्र नक्की आणि यातही सर्वात विशेष आकर्षण असतं ते म्हणजे खंडाळ्याचा बोरघाट याच बोर घाटाला पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार असेही संबोधले जाते याच बोर घाटाच्या चारही बाजूंनी धबधबे वाहत असतात विविध बोगदे आणि पूल ओलांडले की कोकणची सौंदर्य आणि सह्याद्रीचा राकटपणा यातून वाट काढत मुंबई पुणे हा महामार्ग रेल्वे मार्ग जातो अशा या रोमांटिक खंडाळ्याच्या घाटाच्या निर्माणात मात्र एका स्वातंत्र्य सैनिकाचे बलिदान कारणीभूत ठरल आहे.



शिंग्रोबा धनगर त्यांचे नाव साधारण 1850 च्या दरम्यान ची ही गोष्ट भारतावर इंग्रजांची पकड एकदम मजबूत झाली होती या देशाची लूट जर करायची झाली तर आधी इथला व्यापार मजबूत करायचा आणि त्यासाठी रस्ते लोहमार्ग उभे करायचे हे ब्रिटिशांचे धोरण होतं आणि त्यातच मुंबई ही ब्रिटीशांची आर्थिक राजधानी आणि याच मुंबईला देशभरातून जोडण्याचे काम ब्रिटिशांनी सुरू केलं त्याकाळात मुंबईहून पुण्याला जायचं जर ठरलं तर तब्बल 18 तास लागायचे आणि या दोन्ही शहरांच्या मध्ये रौद्ररुप इ सह्याद्रीच्या पर्वत रांगांची शृंखला उभा होती पण जिद्दी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ठरवलं या डोंगर रांगेतून घाट रस्ता तयार करायचा साधारण 1853 साली भारतातली पहिली रेल्वे मुंबई आणि ठाण्याच्या दरम्यान धावली आणि तिला पुण्यापर्यंत नेण्याची महत्त्वकांक्षी योजना आखण्यात आली.




 त्यातच खंडाळ्याच्या घाटाचा प्रश्न हा कसा सोडवायचा हा त्यांच्यापुढे उभा होता आणि याच प्रश्नाला सोडवण्यासाठी एक खास कमिटी नेमण्यात आली आणि तरुण तडफदार इंग्रज अधिकारी घाटातून मार्ग शोधण्यासाठी निघाले खंडाळा पळसदरी इथल्या डोंगरदऱ्यात तुडवत इंग्रजांची कमिटी मार्ग शोधू लागली.अनेक दिवस उलटले प्रचंड मेहनत घेऊन अनेक खस्ता खाऊन सुद्धा त्यांना काही केल्या योग्य रस्ता सापडत नव्हता जिद्दी अधिकाऱ्यांनी सुद्धा हात टेकले अखेर निराश होऊन काम अर्धवट सोडण्याचं त्यांनी निश्चय पक्का गेला त्यांची ही चर्चा चालू होती.



 तेव्हा तिथे एक साधासुधा धनगर आपले शेळ्या-मेंढ्या चरत उभा होता आणि या माणसाचं नाव शिंगरोबा गेले काही दिवसांपासून हे गोरे लोक इथे काहीतरी शोधत आहेत हे त्याला लक्षात आले होते या डोंगराच्या कानाकोपऱ्यातल्या खडानखडा शींग्रोबा यांना माहीत होता त्यांनी सहज म्हणून त्या अधिकाऱ्याला विचारलं मी तुम्हाला या परिसरात बऱ्याच दिवसापासून बघतोय तुम्ही काय करताय मी काही मदत करू शकतो का त्यावेळी इंग्रज म्हणाले आम्हाला मुंबई ते ठाणे रेल्वे पुण्यापर्यंत घेऊन जायचे आहे आणि या रेल्वेचे जाळ पूर्ण भारतभर पसरवायचा आहे आणि त्यासाठीच आम्ही योग्य मार्ग शोधत आहोत पण काही केल्या रस्ता सापडत नाहीये आणि म्हणूनच हे काम अर्धवट सोडून आम्ही परत जाण्याचा विचार करतोय त्यावेळी शिंग्रोबा म्हणाले एवढच होय चला मी दाखवतो तुम्हाला रस्ता तुम्ही फक्त माझ्या मागे मागे या शिंग्रोबा चे हे बोलणे ऐकून इंग्रजांना नवल वाटलं आणि त्याला विचारलं तू दाखवणार आम्हाला रस्ता आणि शिंगरोबा म्हणाले सांगतोय तेवढ ऐका या माझ्यामागे!




 शिंग्रोबा रस्ता काढत काढत पुढे चालू लागले शिंग्रोबा च्या मागे मेंढ्या आणि मेंढ्यांच्या मागे इंग्रज चालू लागले आणि त्यासोबतच इंग्रज आल्या वाटेवर खूना करत चालू लागले असं करता करता अख्खा डोंगर पार झाला आणि शिंग्रोबनी इंग्रजांना डोंगर पार करण्याचा सोपा मार्ग दाखवून दिला मार्ग सापडल्याचा इंग्रज कमी किल्ला एकदम प्रचंड आनंद झाला आणि ते शिंगरोबा नूर अत्यंत खुश झाले आणि शिंग्रोबा ना विचारलं तुला काय पाहिजे असेल ते माग आम्ही तुला ते देऊ यावेळी ते इंग्रजांना म्हणाले मी धनाने धनगर आहे तुम्हाला मला काही द्यायचीच असेल तर माझ्या देशाला स्वातंत्र्य द्या आणि स्वातंत्र्य हा शब्द ऐकताच क्रूर इंग्रजांनी गोळी झाडली व त्यांचा घात केला परंतु बाबांचं हे बलिदान व्यर्थ गेलं नाही त्यांनी दाखवलेल्या मार्गावर खंडाळ्याचा बोरघाट उभा राहिला मुंबईला इतर महाराष्ट्राची जोडण्यात या घाटाने महत्त्वाची भूमिका पार पाडली



रोज हजारो वाहन रेल्वे गाड्या हे या बोर घाटातूनच प्रवास करतात आणि याचं सगळं श्रेय शिंग्रोबा धनगर यांच्या  हुतात्म्याला ज्या जागेवर इंग्रजांनी धोकाधडी करून शिंग्रोबा धनगर यांचा घात केला आज त्याच जागेवर त्यांचे एक छोटे मंदिर आहे घाटातून प्रवास करणारे ड्रायव्हर प्रवासी आजही घाटात थांबून शिंग्रोबा यांचं दर्शन घेतात आणि आजही या घाटात ही प्रथा पाळली जाते शिंग्रोबा धनगर धनगर या थोर हुतात्मे ची ही कथा तुम्हाला कशी वाटली ही नक्की खाली कॉमेंट मध्ये आम्हाला कळवा आणि नवीन काही माहिती मिळाली असेल तर प्लीज लोकांसोबत शेअर करा धन्यवाद!

Comments