Skip to main content

Most Recent

Amazon जंगलाचं हे रहस्य तुम्हाला माहिती आहे का?

जगातील सर्वात रहस्यमयी जंगलांच नाव घेतल की त्यामध्ये सर्वात आधी नाव येत अमेझॉन जंगलाचं हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे .हे जंगल पश्चिम ब्राझील पासून कोलंबिया पेरू दक्षिण चा काही देशपर्यंतर पोहचलेले आहे हे जंगल 55,00,000 sq/km इतके आहे.  हे जंगल भारत देशा पेक्षा ही आकाराने मोठे आहे या जंगलातले रहस्य आजून ही वैज्ञानिकांची  मात्र रहस्य च आहेत. अमेझॉन चा जंगलात चारशे कोटी पेक्षा जास्त झाडे आहेत .आणि हे झाडे इतके लांब व  मोठे  असतात की जमिनीवर सूर्य प्रकाश देखील पडून देत नाहीत . या जंगलात सुमारे सतरा हजार झाडांचे प्रकार आहेत याला लग्स ऑफ द वर्ल्ड असे ही मानतात.कारण जगात सर्वात जास्त ऑक्ससीजन येतून नच येतो अमेझॉन ही नदी जगातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीत पाच हजार पेक्षा जास्त माशाचे प्रकार आढळतात अमेझॉन मध्ये खूप मोठे साप आहेत . खूप वेळा लोकांनी हे पहिले देखील आहेत या जंगलातल्या खूप साऱ्या झाडांचे प्रकार आहेत त्यामधले आपल्याला खूप मोठे तर माहीत देखील नाहीत या जंगलात खूप सा रे प्राणी पक्षी आहेत . या जंगलात दर वर्षी हजारो लोक बेपत्ता होतात त्यापै...

रायगडाचा हा इतिहास तुम्हाला माहिती आहे का?

 हा किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सहयाद्री च्या पर्वतरांगात असून समुद्र सपाटी पासून सुमारे 820 मीटर म्हणजे दोन हजार सातशे फूट उंची वर आहे.मराठा साम्राज्याचा इतिहासात याची खास ओळख आहे.



छत्रपती शिवाजी महाराजांनी याची ओळख पाहून सतराव्या शतकात याला राजधानी बनविली. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक याच ठिकाणी झाला. या गडाचे सर्व बांधकाम हिरोजी इंदलकर यांनी केले तसा ऐका पाहिरीवर उल्लेख सापडतो.




 पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी एकूण तीन वाटा आहेत चित्त दरवाजा, नाणे दरवाजा, आणि रोप वे, चित्त दरवाजातून गडावर येण्यासाठी सुमारे चौदाशे ते पंधराशे पायऱ्या आहेत.



 रायगड हा पूर्वी रायरी चा डोंगर म्हणून प्रसिद्ध होता हा रायरी सुरुवातीला जावळी च चंदर राव मोरे यांच्या कडे होत प्रताप गडाच्या पायथ्याशी जावळी च खोर आहे तिथले हे मोरे, ते आदिल शाही चे सरदार होते.


1656 साली महाराजांनी हा प्रांत जिंकून घेतला 1656 ते 1670 पर्यंतर गडाचे बांधकाम सुरू होते होरीजी इंदलकर हे स्वराज्याचे बांधकाम प्रमुख यांनी हा किल्ला बांधून काढला चौदा वर्षात गडावर तीनशे पन्नास इमारती बांधल्या.


    याच गडावर महाराजांचा राजदरबार सिंहासन पाहायला मिळते खर तर 6 जून 1674 ला याच गडावर महाराजांचा राजभिषेक संपन्न झाला,असा हा महान रायगड आपल्या महाराष्ट भूमी ला लाभला याचा सार्थ अभिमान वाटतो. 

Comments